30.6 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) एका आठवड्यात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश

 

सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) एका आठवड्यात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाईल, आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नवीन तपास पथकाकडे सोपवली जातील.

 

जर याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांवर काही आक्षेप असेल तर त्या न्यायालयात आपला आक्षेप नोंदवू शकतात.

 

आज, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली. विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

 

#JusticeForSomanathSuryawanshi 

#PrakashAmbedkar #BreakingNews

spot_img

Related Articles

जिंतूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडणार

जिंतूर (प्रतिनिधी): सागर पुंडगे  स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम राखत जिंतूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६...

काय तर म्हणे बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, तरीही केंद्र सरकार बांगलादेशला ५ हजार टन डिझेल देणार “हे कसले हिंदुत्व?” — सोशल मीडियावर सरकारवर जहरी टीका 

  नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी    जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!